maharashtra
मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो : खा. उदयनराजे
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर ...
खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचन...
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीसह सासूवर गुन्हा
येथील मंगळवार पेठेतील शुभांगी गणेश खांडेकर (वय 26)हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्य...
खुनाचा प्रयत्न केल्यावरून तिघांवर गुन्हा
येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे....
पुसेगाव येथील अपघातात एक महिला ठार, तर एकजण गंभीर
पुसेगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटार सायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी, तर चालकाची पत्नी जागेवर ठार झा...
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थीनींना स्वसंरक्षण व आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी : शंभूराज देसाई
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्य...
राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात ये...
खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यात नवीन बीएमडब्ल्यू
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच १...
महाराष्ट्रात पुकारण्यात आलेला ‘बंद’ म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ : महारुद्र तिकुंडे
संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा नक्की कोणासाठी? याबाबतच्या चर्चांना आता गल्लोगल्ली ऊत आलाय. नक्की कोणाच्या भल्यासाठी हा बंद पुकारण्यात आला? याचे उत्तर सत्ताधार्यांन...
ऑक्सिजन प्रकल्प उभारून 'अजिंक्यतारा' ने सामाजिक बांधिलकी जोपासली
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले....