Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती

रस्त्यांचा विकास व रोजगार निर्मिती; युवकांच्या हाताला काम मिळाले
टीम : धैर्य टाईम्स
Revolution in the agribusiness due to Khatav-Maan Agro
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.

मारुती पवार
मायणी : पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
खटाव माण तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचा साखर कारखाना असावा यासाठी सातारा जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षापूर्वी संकल्प केला. खटाव-माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकर घ्यावा लागतो. अशा दुष्काळी भागात साखर कारखाना उभा करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते.
या भागातील शेतकर्‍यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी औद्योगिक प्रकल्प निर्माण होणे गरजेचे होते. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्याशिवाय औद्योगिक क्रांती होणार नाही. यासाठी सहकार्‍यांच्या मदतीने खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.सन 2019 साली पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू केला. पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू करताना अनेक अडचणी समोर आल्या यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन केले.
सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर ऊस शेती करत असलेले शेतकरी ऊस नोंदणी पासून ते ऊस तोडणीचे असंख्य प्रश्न समोर उभे असायचे ,म्हणून प्रथम कारखाना उभा केला. या भागातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावताना तालुक्याच्या हक्काच्या असलेल्या उरमोडी, जिहे-कठापूर ,टेंभू ,तारळी या उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून यातून रखडलेल्या योजना मार्गी लावल्या. आज खटाव -माण या दोन्ही तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाताना दिसत आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस शेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. आज एक दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र तयार झाले आहे.
खटाव-माण ऍग्रो कारखान्यामुळे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. तसेच या परिसरात असलेली मायणी,कातरखटाव, पडळ यासह धोंडेवाडी पळसगाव या गावामधील बाजारपेठेचा विस्तार वाढू लागला. अनेक युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंच होण्यास सुरवात झाली आहे. तर कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी मिळाली आहे. साखर कारखान्या बरोबरच इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील त्यामुळे एक औद्योगिक क्रांतीचा पायाच हा खटाव माण  ऍग्रो साखर कारखाना होत आहे.
प्रभाकर घार्गे व मनोजदादा घोरपडे यांच्या दृष्टीतून उभा राहिलेल्या या साखर कारखान्यामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कातरखटाव वरून कलेढोणकडे जाणारा एकेरी मार्गाचे राज्य मार्गात रूपांतर करून हा एक चांगल्या दर्जाचा प्रमुख मार्ग निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.  धोंडेवाडी गावापासून दगडवाडी चौक ते कारखान्यापर्यंत व  मायणी माळीनगर, दगडवाडी, दातेवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर मायणी-अनफळे मार्गे पडळकडे जाणार्‍या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे या भागाचा दळणवळणाचा प्रश्नही या कारखान्यामुळे मार्गी लागला आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज दादा घोरपडे यांच्या दूरदृष्टीतून अनेक अडचणींवर मात करून उभा राहिलेल्या खटाव माण ऍग्रो  प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे खटाव माण तालुक्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळाली आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखान्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळालेल्या या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER