maharashtra
राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात
राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही विकास करण्यासाठी आलो आहे. भविष्य कोणाच्या हातात देणार हे ठरवणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे - सरपंच सागर अभंग...
जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे व्हिजन घेऊन जात आहेत त्याच बरोबर लवकरच नाईकबोमवाडी एमआयडीसी येथे लवकरच मोठे उद्योग उभारले जाणार असू...
पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार
महाराष्ट्रात"विडणी"आज जे विकासाचे मॉडेल झाले आहे त्याच धर्तीवर पिंपरद चा विकास करण्यासाठी सौ. सुषमा ताई अविनाश मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांना विजयी करण्यासाठी पिंपरद करांनी या दोन्ही उमेद...














