Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

संयुक्त कुटुंब व्यवस्था संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा

वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची मोठी समस्या
टीम : धैर्य टाईम्स
The plight of senior citizens due to the end of the joint family system; The big problem of modern society
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. ही
वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची सर्वात मोठी समस्या असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
    पूर्वीच्या काळी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नेहमीच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच काळजी घेत होते. परंतु काळाच्या ओघात आणि संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था हळूहळू संपत गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे  कुटुंबातील जाणते व तरुण नोकरीधंद्याच्या निमित्ताने आपापल्या मार्गाने विखुरले गेले. मात्र अशा वेळी संयुक्त कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक मात्र आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी संयुक्त कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या वर्तमान काळात समाजातील असंख्य ज्येष्ठ नागरिक हे एकट्यानेच जीवन जगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था नष्ट पावत चालल्यामुळे त्यांची काळजी घेणारे व त्यांना आधार देणारे अशी कोणीच जवळ नसल्यामुळे सतत चिंतेमध्ये असलेल्या आणि वेगवेगळ्या आजारांचा सामना करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे खूपच एकाकी वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना धीर देणे याबाबी सध्याच्या वर्तमानकाळात आणि भविष्यातही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या लोप पावत चाललेल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्या जवळची किंवा रक्ताच्या नात्याची एकही व्यक्ती आपली काळजी घेण्यासाठी व आपल्याला आधार देण्यासाठी जवळ नसल्यामुळे समाजातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक हे हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
   अनेक ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना त्यांचे निवृत्ती वेतनही मिळत असते. त्यांच्याकडे जगण्या पुरते आर्थिक पाठबळ असते. त्यांना स्वतःच्या मुलाबाळाकडून पैशाची अपेक्षा नसते, आमच्याच सेवानिवृत्तीच्या या पैशांच्या मदतीने कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी आमची उतरत्या वयात वैयक्तिक काळजी घेऊन मानसिक आधार देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले.
    दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयात त्यांना शारीरिक व मानसिक आधाराची अत्यंत आवश्यकता असताना समाजातील बहुतांशी घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची आपत्ते याच्यामध्ये भावनिक व जिव्हाळ्याचे नाते  निर्माण होण्याऐवजी वैयक्तिक हव्यासापोटी व हेवेदाव्यापोटी दैनंदिन जीवनात वारंवार वाद व खटके उडत असतात. यामुळे बहुतांशी जेष्ठ नागरिक हे मानसिक दृष्ट्या खचून जातात. अशावेळी कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना मानसिक व शारीरिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समाजिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER