Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

संयुक्त कुटुंब व्यवस्था संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा

वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची मोठी समस्या
टीम : धैर्य टाईम्स
The plight of senior citizens due to the end of the joint family system; The big problem of modern society
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. ही
वर्तमानकाळातील समाजव्यवस्थेची सर्वात मोठी समस्या असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
    पूर्वीच्या काळी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये नेहमीच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची कुटुंबातील सर्व सदस्य नेहमीच काळजी घेत होते. परंतु काळाच्या ओघात आणि संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था हळूहळू संपत गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे  कुटुंबातील जाणते व तरुण नोकरीधंद्याच्या निमित्ताने आपापल्या मार्गाने विखुरले गेले. मात्र अशा वेळी संयुक्त कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक मात्र आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी संयुक्त कुटुंबातील एकही व्यक्ती नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना अनेक समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्याच्या वर्तमान काळात समाजातील असंख्य ज्येष्ठ नागरिक हे एकट्यानेच जीवन जगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था नष्ट पावत चालल्यामुळे त्यांची काळजी घेणारे व त्यांना आधार देणारे अशी कोणीच जवळ नसल्यामुळे सतत चिंतेमध्ये असलेल्या आणि वेगवेगळ्या आजारांचा सामना करीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे खूपच एकाकी वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना धीर देणे याबाबी सध्याच्या वर्तमानकाळात आणि भविष्यातही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्या लोप पावत चाललेल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्या जवळची किंवा रक्ताच्या नात्याची एकही व्यक्ती आपली काळजी घेण्यासाठी व आपल्याला आधार देण्यासाठी जवळ नसल्यामुळे समाजातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक हे हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
   अनेक ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना त्यांचे निवृत्ती वेतनही मिळत असते. त्यांच्याकडे जगण्या पुरते आर्थिक पाठबळ असते. त्यांना स्वतःच्या मुलाबाळाकडून पैशाची अपेक्षा नसते, आमच्याच सेवानिवृत्तीच्या या पैशांच्या मदतीने कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी आमची उतरत्या वयात वैयक्तिक काळजी घेऊन मानसिक आधार देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले.
    दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयात त्यांना शारीरिक व मानसिक आधाराची अत्यंत आवश्यकता असताना समाजातील बहुतांशी घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची आपत्ते याच्यामध्ये भावनिक व जिव्हाळ्याचे नाते  निर्माण होण्याऐवजी वैयक्तिक हव्यासापोटी व हेवेदाव्यापोटी दैनंदिन जीवनात वारंवार वाद व खटके उडत असतात. यामुळे बहुतांशी जेष्ठ नागरिक हे मानसिक दृष्ट्या खचून जातात. अशावेळी कुटुंबातील जाणत्या व तरुण सभासदांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे व त्यांना मानसिक व शारीरिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या समाजिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER