politics
आषाढी एकादशी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांना शुभेच्छा सह विशेष संदेश
पंढरपूरची भूमी अलौकिक आहे ,आजही भक्तांसाठी भगवान विठ्ठल येथे वास करतात अशी धारणा आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिंडी सोहळा एक अलौकिक व अद्भुत असून जगातील जुनी परंपरा पैकी एक आहे...
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केलेल्या मदतीचे वाटप सांगली येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णालयात जाऊन करण्यात आले. यावेळी या वारकऱ्यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत दूरदृ...
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला गति द्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी ...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको
मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंद...
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र हे जसे संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ
शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले....
पालखी तळासह शहर व परिसर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविणार : श्रीमंत संजीवराजे
पालखी तळासह (विमानतळ) संपूर्ण शहर व परिसराची स्वच्छता श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षी करण्यात येत असून यावर्षीह...