administration
स्नेहसंमेलने उत्साह व चैतन्याचे प्रतिक : विश्वजीत घोडके
शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जडणघडण होणे आवश्यक असल्याचे मत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकरच्या सातारा क...
प्रियांका आगम यांची राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्केटिंग ऑफिसरपदी निवड
आयबीपीएस अंतर्गत झालेल्या बँकिंग स्पर्धा परिक्षेत लक्ष्मीनगर फलटण येथील कु. प्रियांका आगम उत्तीर्ण झाल्याने त्यांची वर्ग १ च्या मार्केटिंग ऑफीसर पदावर निवड होऊन युनियन बँक ऑफ इंडिया मध्...
फलटणमध्ये सैनिक स्कूल सुरू करावे
फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे. नवी दिल्ली येथे के...
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद : श्रीरंग काटेकर
फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत प्राप्त केलेले यश कौतुकास्पद असून त्यांच्या भावी आणि उज्ज्वल जीवनासाठी ते उपयुक्त आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी शिक्...
हे 3 पदार्थ रोज सकाळी एकत्र खा…
मित्रानो वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डायटिंग करायचं नाहीये, कोणताही व्यायाम करायचा नाहीये तर सकाळी उठल्यावर हे 3 पदार्थ आपल्याला एकत्रित करून खायचे आहेत. तुमची चरबी पाहता पाहता ...
भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे "हे" आहेत फायदे
स्वादिष्ट आणि निरोगी गुणांनी परिपूर्ण असण्याबरोबरच शेंगदाणे अनेक आरोग्य वर्धक फायदे देखील देतात. बहुतेक लोकांना शेंगदाणे खाणे आवडते. शेंगदाण्यात पुरेशा प्रमाणात प्रथिने आढळतात, जी शारी...
चांगल्या आरोग्यासाठी पांढरे तूप खावे की पिवळे तूप
आपण रोजच्या जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये तूप वापरतो. त्यात असे अनेक पोषक घटक असतात. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले ठरतात. आयुर्वेदातही याला औषध मानले जाते. प्राचीन काळापास...
अंड्यासोबत 'या' गोष्टी खाल्यास होऊ शकते एलर्जी
प्रथिने, जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक घटकांनी समृद्ध असलेले अंडे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. शरीरासाठी ते खूप महत्वाचे आहे. म्हणूनच नाश्त्यामध्ये याचा समावेश करणे चांगले मानले जात...
जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ज्या नागरिकांनी अद्यापर्यंत पहिला डोस तसेच पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेतला नसेल अशा नागर...
खजूर खा; 'या' समस्यांपासून मुक्त व्हा
सफरचंद, केळी, पेरू, नाशपाती आणि जांभूळ यांसारखी फळे खाण्याचा कंटाळा येत असेल, जर तुम्हाला ही फळे खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुमच्या आहारात खजूरचा समावेश नक्की करा. यामध्ये असलेले पोषक तत्व ...