administration
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयांवर,घरांवर तिरंगा झंडा फडकेल
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर तिरंगा झंडा स्वयंस्फूर्तीने फडकविणे अपेक्षित आहे....