maharashtra
दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध
सैदापूर येथे राहणारे आणि सैन्य दलातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी २0१९ मध्ये मुंबइला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी परवाना असलेले पिस्टल, सोन्याचा राणीहार, लक्ष...
भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप
वाई तालुक्यातील आसले येथील एकाने भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुदत्त वाघ (वय ४२) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून त्याची सुनावणी पहिले अत...
चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी
सातारा तालुक्यातील शिवथर येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. मनिषा साबळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव असून चोरट्यांनी त्या...
खेड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत ठराव बेकायदेशीर : महारुद्र तिकुंडे
खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून खेड ग्रामपंचायतीची लो...
कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका : भगवान निंबाळकर
कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकातील अधिकारी व क...
जिल्ह्यात लसीकरणात सातारा तालुका प्रथम क्रमांकावर
जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झा...
ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कारासाठी चंद्रकांत पाटील आंबेघरमध्ये
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय म...
आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही पर्याय खुले
जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानि...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांबद्दलचे धोरण बदलावे
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत न...
पद्मश्री पोपटराव पवार यांचा आज जाहीर सत्कार
एखाद्या गावाचा विकास करावा याचा आदर्श राज्याला घालून दिलेले ग्रामविकासाचे प्रणेते व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरपं...

















