अतिखाण्राचे दुष्परिणाम टाळणे आहे शक्र, उपारांबाबत अधिक माहिती जाणून घ्रा डरवहरपरकंटेन्ट राइटरनवभारत.कॉम लग्न, पार्ट्यांचा सीझन म्हणजे भरपूर खाणंर्(ेींशीशरींळपस) आलंच. त्रातच हॉटेलिंगही सुरू असते. जंक फूड खाल्ले जाते. आपल्रा आहाराचे वेळापत्रक कोलमडून जाते आणि पोट बिघडणे, गॅस, पित्ताची समस्रा निर्माण होऊ शकते. मग कॅलरीजही वाढतात. अतिखाण्राचे परिणाम नंतर दिसून रेतात. पण हा परिणाम काही प्रमाणात कमी करणे शक्र आहे.हे सुद्धा वाचाभरानक प्रकार -रेेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार, रुग्णांच्रा गरजेचा दलाल घेतारत फारदापोटभर खाल्ल्र्ानंतर पोटाला आराम देण्रासाठी, शरीरातली विषारी द्रव्रे बाहेर टाकण्रासाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करता रेईल.जास्त खाणे झाल्रानंतर दुसर्रा दिवशी भरपूर पाणी प्रा. शरीरातले विषारी घटक बाहेर टाकण्राचा हा सर्वांत सोपा आणि साधा मार्ग आहे.ग्रीन टीमुळे शरीरातले विषारी घटक बाहेर निघून जातात. अतिखाणे होत असेल तर सकाळी ग्रीन टी प्रा. ग्रीन टी अँटी ऑक्सिडंट्सने रुक्त आहे. तसेच रामुळे रक्तातली साखरेची पातळी निरंत्रणात राहण्रास मदत होते. तसेच भूकही कमी लागते.भरपूर खाणे होणार असेल तर लो फॅट ग्रीक रोगर्ट आणि चेरी, स्ट्रॉबेरीसारखी फळे त्रासोबत खा. काळी द्राक्ष, जांभळे, आलूबुखार रांच्रासह हंगामी फळे खा. रोगर्टमधील चांगले बॅक्टेरिरा अन्नपचनाची क्रिरा सुधारतात. पोटातली जळजळही कमी होते.खाण्रासोबत मद्यपान केले असेल तर दुसर्रा दिवशी नारळपाणी प्रा. नारळपाण्रात अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच पोटॅशिरमसारखे घटक असतात. रामुळे मद्याचा प्रभाव कमी होण्रास मदत होते. खारट पदार्थ खाल्ल्र्ामुळे पोटाला होणारा त्रास तसेच अस्वस्थता नारळपाण्रामुळे कमी होते.कलिंगड, स्ट्रॉबेरी, अननस, संत्रे, मोसंबी रासारखी पाण्राचे प्रमाण जास्त असलेली फळे खाल्ल्र्ाने आराम मिळू शकेल. रा फळांमुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडण्रास मदत होते तर फळांमधल्रा फारबरमुळे पचनाची क्रिरा सुधारते. शरीरातली जीवनसत्त्वे तसेच खनिजांसारखे घटक टिकून शरीराला ऊर्जा मिळते.फारबररुक्त पण हलका आहार घ्रारचा असेल तर ओटमील हा उत्तम पर्रार आहे. पेपरमिंट किंवा ब्लॅक टी ही घ्रा. अनारोग्रदारी पदार्थ खाल्ल्र्ाने पोट दुखत असेल किंवा पोटात गोळे रेत असतील तर दोन वेळा काळा चहा प्रा. रा चहात कॅफेन नसल्राने ते आरोग्रदारी असतात. रा चहामुळे शरीरातला वात कमी होईल.