Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

पाणी किती , कधी प्याल ? जाणून घ्या

टीम : धैर्य टाईम्स

किती पाणी, कधी प्याल? उन्हाळ्यात पाणी आणि सरबतं पिण्याचा नियम काय?खूप तहान लागल्यावर दोन घोटमाठातीलथंडगार पाणी पिण्याचाजोआनंद आहेतोकशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे. जेवल्यानंतर किंवा काहीखाल्यानंतरआपल्याला पाणीप्यावंसंवाटतं.हेअसंका?इूलोकमत न्यूज नेटवर्क। र्झीलश्रळीहशव:-िीळश्र 1, 2021 04:37 झच् ा तहानलागण्याआधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते.आपल्या रोजच्याआहारातूनकिंवाखाण्यातूनआपल्याला एकूणपाण्यापैकी20टक्केपाणी मिळतं.-अर्चना रायरीकरपाणी आपल्या रोजच्या आहारातील आणि जीवनातील एक प्रमुख अंग आहे. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालतं पण पाणी नाही मिळालं तर आपला जीव कासावीस होतो आणि खूप तहान लागल्यावर दोन घोट माठातील थंडगार पाणी पिण्याचा जो आनंद आहे तो कशात नाही आणि तोच आनंद तहानलेल्या पाणी देण्याचा देखील आहे . जेवल्यानंतर किंवा काही खाल्यानंतर आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं. असं का? 
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरात 60 ते 65 टक्के पाणी आहे पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियं आणि प्रत्येक पेशींना पोषक द्रव्यं पोहचवतं. म्हणजेच वहनाचं काम करतं.
आपल्या प्रत्येक पेशीला प्राणवायू पोहचवणं आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम देखील पाणी करतं.
रोज अगदी फार कष्टाचं काम नाही केलं तरी घामावाटे,त्वचेवाटे,उत्सर्जनामुळे शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.जी माणसं भारतासारख्या उष्ण प्रदेशात राहतात अशा ठिकाणी शरीरावाटे पाणी बाहेर पडण्याचं प्रमाण अजूनच जास्त असतं.चहा-कॉफी काही औषधं,अल्कोहोल आणि कोलायुक्त पेयं यामुळेही शरीरातील पाणी बाहेर टाकलं जातं.
तहान लागली की आपण पाणी पितोच पितो, पण बरेचदा तहान लागण्या आधीच शरीराला पाण्याची गरज लागत असते. आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे ते आपली वय,शारीरिक श्रम,भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचं तापमान यावर अवलंबून असतं .साधारणपणे 25 किलो मागे 1 लिटर पाण्याची गरज असते. पाणी कमी प्यायलं तर..
पाणी हे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. शरीराला पाणी कमी पडलं की त्याची लक्षणं दिसायला लागतात, जसं की थकल्यासारखं वाटणं आणि शरीरात उर्जेचा अभाव असणं ,हातापायात पेटके येणं इत्यादी!
परत येथे तुम्ही कुठल्या वातावरणात काम करता ( एसी ) किती शारीरिक श्रम करता या अनेक गोष्टीवर अवलंबून आहे.पाणी पुरेसं प्यायलं की लघवीचा रंग सफेद किंवा फिकट पिवळा राहतो आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ नीट बाहेर टाकले जातात.
अनेकदा लोक विशेष करून स्त्रिया बाहेर स्वच्छता गृहांची चांगली सोय नसल्यानं पाणी प्यायचंच टाळतात,तर काही व्यक्ती पाणी पिणं आणि स्वच्छतागृहात जाणं या दोन्ही गोष्टींचा कंटाळा करतात.यामुळे कधी कधी गंभीर त्रास जसे की किडनी स्टोन्स होऊ शकतात.
व्यायाम करणार्‍या लोकांना ते किती वेळ व्यायाम करत आहेत आणि किती जोरात व्यायाम करत आहेत ,घाम गाळत आहेत यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. पाणी आणि पेयंशरीराला लागणारं पाणी हे केवळ आपल्या पिण्याच्या पाण्यातून येत नाही तर अनेक पर्यायातून आपल्याला ते मिळतं.जसं की आपल्या रोजच्या आहारातून किंवा खाण्यातून आपल्याला एकूण पाण्यापैकी 20टक्के पाणी मिळतं.बाकीचं पिण्याच्या पाण्यातून आणि इतर तरल पदार्थ जसे की फळांचा रस ,ताक वैगेरेतून आपल्याला पाणी मिळतं . काही फळं आणि भाज्या जसं की टोमॅटो,कलिंगड यात निसर्गतःच पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं .आपल्या रोजच्या आहारातील काही पेयं आणि त्यांचे गुणविशेष 
1. पाण्याला पर्याय नाही! पिण्याचं पाणी हे ( सध्या तरी) आपल्याला सहजासहजी मिळू शकतं. 2.चहा/कॉफी- बर्‍याच जणांची सकाळ चहा कॉफीने होते. ही उत्तेजक पेयं असून त्यांच्या अतिरेकानं पित्त होतं आणि खूप साखरही पोटात जाऊ शकते.यात टॅनीन आणि कॅफिन असतं. यात विशेष करून ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडण्टसचं प्रमाण मात्र लक्षणीय असतं. 3. दूध- आपण दररोज गायीचं किंवा म्हशीचं दूध पितो.दुधामध्ये उत्तम दर्जाच्या प्रथिनांखेरीज कॅल्शियम असतं.याखेरीज हा असा एक शाकाहारी (प्राणीजन्य असला तरी) पदार्थ आहे आणि जीवनसत्व ब 12 असतं जे इतर कुठल्याही शाकाहारी पदार्थात मिळत नाही.4.ताक-दुधामध्ये लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते जी बर्‍याच जणांना पचत नाही . दुधाचं दही लावल्यानंतर ताक केल्यामुळे आंबवण्याची जी क्रिया होते त्यामुळे या लॅक्टोजचं रुपांतर लॅक्टिक सिडमध्ये होतं आणि ते पचण्यास सोपं होतं. याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो.याचा उपयोग पोटात आरोग्यदायी जीव जंतूंची पैदास होण्यात आणि त्यामुळे चांगलं पचन आणि जीवन सत्वाचं उत्तम अभिशोषण यासाठी होतो.शिवाय यात दुधापेक्षा फॅट्सचं प्रमाण देखील कमी असतं.ताकासारखेच सोया मिल्कमधे देखील लॅक्टोज नसतं आणि ज्यांना लॅक्टोजची लर्जी आहे त्यांना हे चांगलं असतं. 5. फळांचा रस - फळं चावून खाणं हे फळांचा रस पिण्यापेक्षा खरतर जास्त चांगलं कारण फळांमध्ये जास्त तंतुमय पदार्थ असतात.पण सरबत ,कोलायुक्तपेयणं यापेक्षा फळांचा नैसर्गिक रस पिणं कधीही चांगलं! यात पोषक तत्वं भरपूर असतात.यात कृत्रिम साखर घालणं आणि
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील रस पिणं टाळलेलं बरं ! कधीतरी मग टेट्रा पॅकमधील ज्यूस प्यालेलं बरं!6.शहाळ्याचं पाणी -याला नैसर्गिक सलाइन असं म्हटलं जातं. यात अनेक क्षार असतात.यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फॅट्सही नसतात.शिवाय नारळातून हे प्यायला सेफ असतं आणि यामुळे लघवीला साफ होतं आणि युरीन इन्फेक्शन होत नाही .7. नीरा- ही ताडीपासून मिळवली जाते.यात नैसर्गिक गोडवा असतो आणि अनेक क्षार असतात.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER