’चला हवा रेऊ द्या’ रा कॉमेडी शोमधून रसिकांचा अतिशर लाडका बनलेला भाऊ कदम आता ’चार्ली’ बनणार आहे. भाऊचे नवीन नाटक रंगमंचावर रेणार आहे. स्वत: भाऊने गुढीपाडव्राच्रा दिवशी ’चार्ली’ नाटकाचे पोस्टर शेअर करून चाहत्रांना ही गोड बातमी दिली. ’चार्ली’चे लेखक अरविंद जगताप असून महेश मांजरेकर रांचे दिग्दर्शन आहे. चार्लीच्रा शीर्षक पोस्टरमध्रे चार्लीची हॅट आणि हातातील काठी दिसत आहे. त्रावरून नाटक विनोदी असेल असा अंदाज आहे. त्रामध्रे भाऊची भूमिका नेमकी कार आहे, राबाबत उत्सुकता आहे.
अद्वैत थिएटर आणि चंद्रलेखा रा संस्था मिळून ’चार्ली’ नाटकाची निर्मिती करत आहेत. राहुल भंडारे, तुषार सूर्रवंशी निर्माते आहेत. सध्रा कोरोनामुळे नाट़रगृहे बंद आहेत. त्रामुळे नाटकाचा शुभारंभाचा प्ररोग कधी होईल, हे आताच सांगता रेणार नाही. सध्रा ’चार्ली’ नाटकाच्रा स्क्रीप्टवर काम सुरू आहे.
निर्माते राहुल भंडारे रांच्रा अद्वैत थिएटर रा संस्थेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील 15 वर्षांत संस्थेने 20 हून अधिक दर्जेदार नाटकं रंगभूमीला दिली आहेत. जागो मोहन प्रारे, करून गेलो गाव, शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, टॉम अॅण्ड जेरी, ठष्ट, एकदा पहावं न करून, स्टॅच्रू ऑफ लिबर्टी, अलबत्रा गलबत्रा, निम्मा शिम्मा राक्षस आणि आरण्रक रांसारख्रा अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना दिल्रा आहेत. आता लवकरच संस्थेचे ’चार्ली’ नाटक रेतेर.