Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

आणखीही गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आहेत

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा राज्य शासनाला टोला
टीम : धैर्य टाईम्स
There are more serious issues in Maharashtra
लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र तेथील परिस्थिती हाताळण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मराठवाड्यात पुरात वाहून गेलेली शेती, अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. असे अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आ वासून उभे आहेत महाविकास आघाडीने त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लगाविला. 

सातारा : लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र तेथील परिस्थिती हाताळण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मराठवाड्यात पुरात वाहून गेलेली शेती, अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. असे अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आ वासून उभे आहेत महाविकास आघाडीने त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लगाविला. 
भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संवैधानिक आरक्षण व पदोन्नती संदर्भात राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ते प्रतिज्ञापत्र तत्काळ मागे घेऊन ते आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी सातार्‍यात येऊन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना निवेदन सादर केले. या संदर्भात त्यांनी आपली रोखठोक भूमिका त्यांनी सादर केली. 
पडळकर पुढे म्हणाले, राज्यात बळीराजाची अवस्था अत्यंत वाईट आहे. पीक विम्याची अडचण, राज्यात झालेली अतिवृष्टी तसेच हमी भाव मिळण्यात शेतकर्‍यांच्या होणार्‍या अडचणी या मूलभूत प्रश्नांवर राज्य शासन ठोस भूमिका घेत नाही. राज्यातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असे अभिवचन महा विकास आघाडीने दिले होते मात्र दोन वर्षानंतरही प्रत्यक्षात काहीच घडले नाही. महाराष्ट्रातील या मूलभूत प्रश्नांवर बोलण्याऐवजी महा विकास आघाडी लखीमपूर घटनेवर महाराष्ट्र बंदचे आयोजन करते. ही घटना नक्कीच दुर्देवी आहे पण उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळले आहे. महा विकास आघाडीने अशा घटनांवर बंद पाळून समाज व व्यापार व्यवस्था वेठीला धरण्यापेक्षा शेतकर्‍यांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत. असे बंद म्हणजे लोकांचे राजकीय लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे असा टोला पडळकर यांनी राज्य शासनाला लगाविला. 
भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या नागरिकांना घटनेने आरक्षण दिलेले आहे. असे असताना राज्य शासनाने ऍड नितीन पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून भटक्या विमुक्त जाती जमाती ना पदोन्नतीचे दिलेले आरक्षण असंवैधानिक असल्याचे म्हणले आहे, त्यामुळे या समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे. राज्यात या समाजाचे वीस टक्के प्रमाण असताना शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगण्याचे ढोंग करणारे हे सरकार, अनुसुचित जातीत समावेश, नोकरीत आरक्षण, ऍट्रॉसिटी कायदा लागू करणे या कोणत्याच मागण्यांचा विचार करत नाही, राज्य शासनाने दाखल केलेले आकस पूर्ण प्रतिज्ञापत्र तत्काळ मागे घ्यावे अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 
यावेळी प्रदेश कार्यकारीणी महिला मोर्चा उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या प्रिया नाईक, शहराध्यक्ष विकास गोसावी, मनीषा पांडे, वैशाली टंगसाळे, राहुल शिवनामे, नेहा खैर, अनिता पवार आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER