Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग

सत्य परेशान हो सकता है"पराजित नहीं हे या विडणी च्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले
टीम : धैर्य टाईम्स
शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले आहे.

फलटण प्रतिनिधी - 


विडणी गावाचा शाश्वत विकास करीत भविष्यात नगरपंचायत करण्याचा मानस व्यक्त करीत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणजे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग परंतु या नेतृत्वाला खच्ची करण्यासाठी तसेच होणारा शाश्वत विकास रोखण्यासाठी नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचंड मायाजाल दाखवित गोरगरिबांचा अक्षरशः लुटलेला पैसा अतोनात बाहेर काढला परंतु इथे उत्तरेश्वराच्या भूमीत न्याय आहे अन्याय नाही शेवटी सचिन अभंग अध्यक्ष यांच्या विजय झाला.त्यामुळे "सत्य परेशान हो सकता है"पराजित नहीं हे या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले.

    


विडणी च्या या स्वयंघोषित नेत्याने आत्तापर्यंत राजकारणात याला गाड त्याला गाड याला लुबाड त्याला लुबाड, याची वस्ती उठव त्याची वस्ती उठव,भावकीत भावाभावात पाहुण्या रावळ्यात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली त्यामुळे आता या निवडणुकीत त्या स्वयंघोषित नेत्यांना घरातून बाहेर तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटली पाहिजे असे लोकांनी केले आहे.सागर अभंग म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन,पर्यावरणाचे रक्षण करत सध्याच्या आर्थिक,सामाजिक व पायाभूत सुविधांचा समतोल विकास करणे हेच कार्य करीत होते ,यात थेट लाईव ग्रामसभा,त्यात वाढणारा लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, सौर ऊर्जा, आणि आधुनिकतेचा वापर करून 'आमचा गाव-आमचा विकास' या संकल्पनेतून गाव स्वयंपूर्ण बनवण्यावर भर दिला होता.तरीही केवळ पैशाच्या जोरावर मते मिळविली तरीही विरोधकांचा धक्कादायक पराभव केला.



शाश्वत ग्रामविकासाचे प्रमुख घटक 

पायाभूत सुविधा व ऊर्जा: सौर ऊर्जा/सौर पथदिवे,स्वच्छ रस्ते, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन,आणि शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार,लघुउद्योगांना प्रोत्साहन, मोफत आरोग्य व शिक्षण सुविधा,आणि ग्रामसभेद्वारे पारदर्शक नियोजन सागर अभंग यांनी केले.  वेळोवेळी लोकसहभाग ग्रामविकास आराखड्यात प्रत्येक ग्रामस्थाचा, युवकांचा व महिलांचा सहभाग सुनिश्चित केला.


शाश्वत विकासासाठी गावातील नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवून,आर्थिक क्षमता वाढवणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे आवश्यक समजून राजकारण केले मात्र विरोधकांनी केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकू शकले नाहीत असा घणाघात लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विरोधकांवर केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER