सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
महात्मा फुले यांनी कठीण काळात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अनेक सत्यशोधक विवाह लावले ते कार्य आज विधीकर्ते रघुनाथ ढोक आपलेच परिसरातील महाराष्ट्र व इतर राज्यात लावत आहेत.पुढे राज...












