Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात

शहीद तुकाराम ओंबळे हे केडंब्याचे नव्हे तर ते देशाचे सुपुत्र : नितीन बानुगडे-पाटील

टीम : धैर्य टाईम्स
Martyr Tukaram Ombale is not the son of Kedambe but the son of the country: Nitin Banugade-Patil
तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.

केळघर : तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
केडंबे, ता. जावली येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी शौर्यदिनाचे औचित्य साधुन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील बोलत होते.
प्रारंभी शहीद तुकाराम ओंबळे याच्या प्रतिमेस पुष्पचक्र मान्यवरांच्या हस्ते वाहण्यात येऊन दिपप्रज्वलन करण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला उभे करण्यासाठी १३ वर्षे लागत असतील पण १३ सेकंद कसाबला पकडण्यासाठी उशिर झाला असता तर १६ जणांचे पथक आज राहीले नसते आणि तो कसाब पसार होवुन त्याने आणखीत दहशती हल्ले केले असते. परंतु अंगावर गोळ्यांचा वर्षाव होत असताना, रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना त्या कसाबला मिठी मारणाऱ्या तुकाराम ओंबळेंनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. ते तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
यावेळी माजी आ. सदाभाऊ सपकाळ, शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, प्राचार्य प्रमोद घाडगे, प्रांत राजेश टोम्पे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माने, सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओंबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, विजयराव मोकाशी, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचित जवळ, नामदेव बांदल, सचिन मोहीते जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बानुगडे-पाटील म्हणाले, लढणे या रक्ताच्या मातीत आहे. राजासाठी माणस मरत असत. पण राज्यासाठी मरायला छत्रपती शिवरायांनी शिकवल म्हणुन ती परंपरा पुढे सुरु राहीली. या परंपरेचे दैदिप्यमान पर्व म्हणून तुकाराम ओंबळे याच्या शौर्याचा उल्लेख आम्हाला करावाच लागेल. त्यामुळे हा दिवस शोर्य दिवस म्हणुन साजरा करतो आहोत असे सांगुन शहीदांना मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान आहे असे सांगुन ते होते म्हणून आपण आहोत. त्यांनी १३ सेकंद उशिर केला असता तर चित्र वेगळ दिसल असत, असेही पाटील यांनी सांगितले.
मुंबईवर झालेला हल्ला हा काळा दिवस होता. १० दहशतवाद्यांनी ताज हॉटेल नरिमन पॉइंट ओबरॉय हॉटेल येथे उच्छाद मांडला होता. शिवाजी टर्मिनसवर अंधाधुंद गोळीबारात 30 जण मेले, तर ३०० जण जखमी झाले. ६० तास सुरु असलेल्या दहशती कारवाईत जनता भयभीत होती. अशावेळी रात्री १२.३० वा. दोन अतिरेकी गिरगाव चौपाटीवर स्कोडा गाडीतुन येत असल्याचा मॅसेज मिळताच १६ जणांचे पथक रवाना झाले. त्यामध्ये तुकाराम ओंबळे यांनी छातीवर गोळ्या झेलत इतरांचे प्राण वाचविले आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगा समोर आणला. हा इतिहास पिढीला सांगायचा असेल तर असा छोटेखानी कार्यक्रम होऊन चालणार नाही तर तो शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास सांगताना बानुगडे पाटलांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी राजेश टोम्पे यांनी स्मारकाच्या जागेचा प्रश्न मिटवला असुन स्मारकाचा प्रश्न लवकरच मिटवीला जाईल. प्रशासन पुर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी दिले. विजराव मोकाशी यांनी पत्रकारांनी शासनावर वारंवार आवाज उठविल्याने स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच स्मारकाचा प्रश्न सुटेल मार्गी लागेल असे सांगुन शेती कॉलेजचा प्रस्ताव तयार करून शहीद औबळेंच्या नावाने सुरु व्हावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते एस. एस. पार्टे यांनी स्मारकासाठी आम्ही पाच कोटी, दहा कोटी दिले असे खोटे सांगुन जनतेची दिशाभुल करू नका, असे सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER