Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व माजी नगरसेवक हरिष काकडे यांचे निधन फलटण शहरात अति वेगाने वाहने : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शाश्वत विकासासह सशक्त पंचायत व लोकसहभागातून समृद्धी निर्माण करण्याचे ध्येय - आमदार सचिन पाटील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान : पुरस्काराची हॅट्रिक महिलांच्या आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना : आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याची आज सुरवात - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शेतक-यांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश - शहर पोलिसांना यश फलटण तालुक्यात महसूल विभागातर्फे सेवापंधरवडा साजरा होणार - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव बार्टी कार्यालयाबाहेर बॅनर याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे : सरकारला इशारा संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन:फलटण येथे पहिला मुक्काम लुटूपुटूच्या लढाईची चर्चा ? दोन्ही निंबाळकरांचे patch up ?

सहकारमंत्री आहात की, सह्याद्रीचे चेअरमन हे स्पष्ट करा!

राजू शेट्टींचे बाळासाहेबांवर शरसंधान
टीम : धैर्य टाईम्स
Explain that you are the Minister of Co-operation, Chairman of Sahyadri!
सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.

कराड : सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याचे जाहीर केले. परंतु, स्व. यशवंतराव चव्हाण, पी.डी पाटील साहेबांचा वारसा सांगणाऱ्या सहकारमंत्र्यांनी सहकाराची भूमिका घ्यायला हवी. मात्र, तेच भक्षकासारखे वागत असून त्यांनी आपण सहकारमंत्री आहोत; की सह्याद्रीचे चेअरमन हे आधी स्पष्ट करावे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर शरसंधान साधले.
येथील शासकीय विश्रामगृहात चालू ऊस गळीत हंगामातील एफआरपीप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी दि.25 रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सातारा-सांगली-सोलापूर जिल्ह्यातील कारखादारांना मस्ती आली आहे. दस्तुरखुद्द सहकारमंत्र्यांनी तीन तुकड्यात एफआरपी देण्याच्या गोष्टी करणे ही निंदनीय बाब आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. मात्र, त्याला सहकारमंत्र्यांनी खो घातला असावा, अशी टीकाही त्यांनी यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. तसेच त्यांना सहकारमंत्र्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची वेळ आली असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खा. शेट्टी पूढे म्हणाले, दहा वर्षात पहिल्यांदाच साखरेला सुवर्णकाळ आला आहे. त्यामुळे बाजारभावानूसार एफआरपीपेक्षा जादा सादर कारखानदारांनी देणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात महापूर, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अशा काळात एक रक्कमी एफआरपी न देता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी फिरवण्याचे कामही सहकारमंत्र्यांनी केले असल्याचा आरोपही खा. राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
साखर उद्योग अडचणीत असताना आम्ही नरमाईची भूमिका घेतली. मात्र, आता सुवर्णकाळ असताना आम्ही गप्प बसणार नाही. राज्यातील जे-जे साखर कारखाने एक रखमी एफआरपी देणार नाहीत, त्या कारखान्यांची ऊस वाहतूक अडवून आम्ही कारखाने बंद पाडू, असा इशारा देत आंदोलनात ज्या संघटना आमच्या सोबत येतील; त्यांना बरोबर घेऊन हा लढा देणार असल्याची माहितीही खा. शेट्टी यांनी दिला.
केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जातीय, प्रांतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. अदाणी, अंबानींना शेतकऱ्यांना लुटता यावे, असे तीन कायदे त्यांनी मंजूर केले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले असून त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी मागे हटणार नाहीत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER